दिल्ली है दिलवालों की अस बोलण्याऐवजी दिल्ली है tourist को लुटनेवालोंकी अस बोलावस वाटतय..तीथल infrastructure आणि रस्ते चांगले आहे no doubt रस्ते तर जबरदस्तच आहेत.पण आमच्याबरोबर जी वागणूक झाली जो experience होता तो खुपच worst होता. राजधानी ह्या शब्दाला काळीमा फासणारा होता.
दिल्लीत रात्री २ वाजता Airportला पोहचलो. मुंबईला यायची टिकीट ट्रेनची होती so हॉटेल New Delhi स्टेशनजवळ book करायच ठरल. So airportवरुन New Delhi स्टेशनला जाणारी Delhi corporationची बस पकडली. conductorने १५₹ च तिकीट फाडल आणि बोलतो १५०₹ दो. आम्ही बोललो १५०₹ क्यों तिकीट तो १५₹ का निकाला है त्यावर बोलतो चुपचाप से दे बाकी लोग दे रहे है ना? दुसर राज्य काही बोलू पण नाही शकत गप पणे द्यावे लागले. हा आलेला पहिला अनुभव.
दुसरा अनुभव: बसमधून दिल्ली स्टेशनला उतरलो तिथे वाटल autoवाला चांगला भेटेल चांगल्या हॉटेलला सोडेल त्याने एका हॉटेलला सकाळी ४ला सोडल त्याचे २४तासाप्रमाणे १८००₹ ठरले. ३ तास आराम केला आणि सकाळी ७ला दिल्ली दर्शनला निघालो दिल्ली दर्शन खुप मस्त झाल भुरटे लोकपण भेटले पण मजा आली. रात्री ८ला हॉटेलला पोहचलो तर हॉटेलवाला बोलतो आपको अब double pay करना होगा हा दुसरा झटका होता का विचारल तर बोलतो १२ noon to १२ noon check in and check out है. अस काही बोलला पण नव्हता लिहिल पण नव्हत. तरीही बोललो ठीक आहे we will pay..सकाळी पैसे द्यायला गेलो तर बोलता including all taxes आपको 4851 भरना पडेगा त्याने माझ्याकडून २४ तासाचे 4851 rupees घेतले. आणि आदल्या दिवशी नेपाळी मुली दिसल्या होत्या वाटल tourist असतील पण जाताना पटल आपण Red light areaमध्ये अडकलोय.
तिसरा अनुभव: आमची मुंबईची ट्रेन हजरत निजामुद्दीन railway स्टेशनवरुन होती म्हणून new delhi stationवरुन तिकडे जाणारी Delhi Corporationची बस पकडली त्यातल्या conductorला तिकीट द्यायला बोललो तर त्याने उतरणार्याच तिकीट दिल आणि तेच वापरायला सांगितल आणि ३० रुपये फुकटमध्ये खाल्ले. मुंबईत असला असता तर पक्का थोबडवला असता त्याला.
आणि अजून डोळ्याने बघितलेले प्रकार म्हणजे Railway च black मध्ये booking अजून चालत तीथे.स्टेशनला फिरत असतात.भाई ब्लॅक में confirm rail ticket चाहिये क्या. लोकांचे विचारच भुरटे सरळ काही करुच शकत नाहीत ते. सरळ पत्ता नाही सांगत ते लोक. तिकडचे दळभद्री traffic पोलिस sandal घालून duty करतात वर्दीचा अभिमान नाही शिस्त हा प्रकारच नाही सगळ corrupted आहेत. पाण्याची बाटली घेतली की तीन वेळा आठवण केल्यावर खुन्नसने बघून 50 मधले 30 परत देणार म्हणजे पैसे परत द्यायची वृत्तीच नाही.
अश्या ठिकाणाला कोण आपली राजधानी म्हणेल? हे लोक आपल्या देशातल्याच लोकांना एवढे फसवतात तर foreignersच काय होत असेल? मी कोणत्याही राज्यात एवढी भुरटेगीरी बघितली नाही अट्टल चोर हा शब्द कमी पडेल.
दिल्लीमध्ये चांगले लोक आहेत पण त्यांचा टक्का कमी वाटतो. तीथे दोनच प्रकारचे लोक दिसले एकतर एकदम श्रीमंत आणि दुसरे भिकारचोत दलिंदर,middle class हा नाहीच आहे तीथे.. so कोण दिल्लीला जात असेल तर जाण्याआधीचा सल्ला पर्स पाकिट जपून ठेवा आधीच online चांगल्या five star hotelच booking करुन ठेवा भुरट्यांपासून सावध रहा मुद्दा असा दिल्लीत जातायच का? काहीच नाही आहे तीथे direct अमृतसर चंदीगढ गाठा enjoy करा चांगल्यांपेक्षा येडझव्यांनी भरली आहे दिल्ली
Wednesday, 11 June 2014
दिल्ली है tourist को लुटने वालों की..
Subscribe to:
Posts (Atom)