नंतर सुरवात होते ती शाळेत जायची त्याच्या admissionची त्यातही आता brands आलेत अगदी सर्व नेत्यांपासून ते माणिकचंद वैगरे गुटखावाल्यांनी शाळा टाकल्या आहेत ऐकदम हाय फाय.. पहिलीची फी ऐक लाख रुपये shoes reebok Nikeचे वापरायचे ते पण सांगितलेल्या दुकानातून घ्यायचे.. खेळायला वेगळा पळायला वेगळा पोहायला वेगळा craftला वेगळा असे वेगवेगळे कपडे त्याचा वेगळा खर्च..ऐवढ्याशा पोराचा महिन्याचा खर्च दोन लाख रुपये अश्या शाळेत आपल पोरग गेल की आईबापाची कॉलर ताठ होते.. पण अश्या शाळांमध्ये शिष्टाचार नावाची गोष्ट किंवा संस्कृती कुठपर्यंत शिकवलत जाते? अख्खा दिवस ती पोर शाळेत असतात बाहेरच knowledge शून्य साध ट्रेनमध्ये चढता येत नाही.. पोरांना rough tough करायच सोडून नाजूक साजूक बनवतात.. मध्ये ऐका शाळेबद्दल ऐकल की म्हणे ५वी ची ट्रीप Switzerlandला compulsory जात आहे. ह्या पोरांचे आईबाप दिवसरात्र पैश्याच्या मागे असतात पोरांकडे लक्ष राहत नाही आणि बिघडूही शकतात
ऐवढ सर्व यासाठीच लिहावस वाटल उगाच आपल्या सारख्या उच्चमध्यमवर्ग किंवा मध्यमवर्गाचा लोकांना कायम ह्याच attraction असत पोरग English फडफड बोलाव सर्व activities मिळाव्यात पण शिक्षण म्हणजे धंदा झालाय पालकांना attract करुन लुटायच.. मुलात talent असेल तर कसही वर येत.. नेते जिल्हा परिषद मुन्सिपाल्टीच्या शाळा सुधरवायला जात नाहीत त्या सुधरवल्या तर ह्यांचे धंदे बंद होतील.. मुलाचा पाया हा शाळा असते शाळा ही देशाला चांगला नागरीक देण्यासाठी महत्वाची असते..आज किती नेत्यांची पोर जिल्हा परिषदेत शिकली आहेत? आपल्याला लाज वाटली पाहीजे आपल्या सरकारी शाळेंची परिस्थिती बघून.. आज ZPशाळा नीट केल्या तर कोण कशाला private शाळात जाईल? कृपया त्याही शाळा सुधरवा गरीबाची असली तरी आपलीच पोर आहेत त्यांना साधी प्रयोगशाळाही माहीत नाही.. आता Make in Indiaच्या नावाखाली डिजीटल स्कूल देखील होवून जावू देत
No comments:
Post a Comment